कृषी
-
अकोलेत कांदा रुपये 1701/-
अकोले/प्रतिनिधी कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोले मध्ये दिनांक 26/03/2024 रोजी कांदा 4515गोणी आवक झाली असुन कांद्यास खालील प्रमाणे बाजार भाव…
Read More » -
पिंपळगाव खांड चे रोटेशन सुटणार ! पाणी सोडण्याची घाई करू नये -देशमुख
कोतुळ प्रतिनिधी पिंपळगाव खांड लघु प्रकल्पातून शेतीच्या पाण्याचे रोटेशन सोडण्याचा निर्णय आमदार डॉक्टर किरण ल हा मटे यांच्या उपस्थितीत झालेल्या…
Read More » -
पिंपळगाव,शेरणखेल येथील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राधाकृष्ण विखेंच्या भेटीला.
निळवंडे लाभक्षेत्रातील पाणीपट्टी कमी करण्याची केली मागणी. अकोले/प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील डोंगराळ तसेच खडकाळ भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या पिंपळगाव नाकविंदा तसेच शेरणखेल…
Read More » -
महालक्ष्मी हिवरे येथे ज्वारी पिकांची पन्नास एकर वर पेरणी
दत्तात्रय शिंदे: माका/नेवासा तालुका कृषी अधिकारी धंनजय हिरवे यांचा मार्गदर्शनाखाली मौजे महालक्ष्मी हिवरे येथे ज्वारी पिकांची फुले सुचित्रा या वाणाचे…
Read More » -
मुळा परिसरात दुध उत्पादकांनी केली शासन आदेशाची होळी
कोतुळ प्रतिनिधी दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या वतीने अकोले तालुक्यात मुळा खोरे परिसरातील कोतुळ ,धामणगावपाट , बोरी…
Read More » -
पर्यावरणपूरक जीवन पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज-डॉ. एस.एस. कौशिक
शेवगाव दि 30 श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या…
Read More » -
सातेवाडी परिसरातील खर चोंड बंधाऱ्याचे कामासाठी नदीपात्रात उपोषणाचा इशारा!
कोतुळ प्रतिनिधी अकोले तालुक्यातील सातेवाडी परिसरात कृष्णावंती नदीवर खरचोंड येथे को.प बंधाऱ्याच्या कामासाठी परिसरातील नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे खरचोंड…
Read More » -
केवळ पंचनामे नको, तात्काळ मदत द्या, आ. लंके यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी
आ. नीलेश लंके भल्या सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी रविवारी सायंकाळी तालुक्यातील वनकुटे, पळशी तसेच खडकवाडी येथे वादळी…
Read More » -
अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा. संदीप वाघ यांची मागणी
दत्ता ठुबे पारनेर:-गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून पारनेर तालुक्यातील ढवळपुरी तसेच परिसरातील वाड्यांवर अनेक ठिकाणी मोठया…
Read More » -
शेवगाव पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी
आमदार मोनिकाताई राजळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पाथर्डी प्रतिनिधी शेवगाव -पाथर्डी तालुक्यात गेल्या सतत पडणार्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली…
Read More » -
केंद्राने 100 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी कारखान्यांना परवानगी द्यावी माजी मंत्री शंकरराव गडाख
नेवासा प्रतिनिधी देशात चालू वर्षीच्या गळीत हंगामात जवळपास 360 लाख टन तर एकट्या महाराष्ट्रात 140 लाख टन साखर उत्पादन होण्याचा…
Read More » -
कांदा चाळीची मर्यादा 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचे निर्देश!
मुंबई दि. 11 : राज्यात कांदाचाळी करिता 5 मेट्रिक टन ते 25 मेट्रिक टनाची मर्यादा वाढवून ती 50 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यासाठीचे निर्देश फलोत्पादन मंत्री…
Read More »