कृषी
-

कुक्कुटपालन व्यावसायिकांना कृषी समकक्ष दर्जाच्या सुविधा दया अन्यथा राज्यव्यापी आंदोलन .-बाळासाहेब देशमुख
अकोले प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन या व्यावसायिक शेतकऱ्यांना कृषी समकक्ष दर्जा व कृषी समतुल्य…
Read More » -

जमाबंदी आयुक्त कार्यालयामुळे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद’ला गती- शरद पवळे
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :-वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले शेतरस्त्यांचे प्रश्न, अडथळ्यांमुळे अडचणीत सापडलेली शेती आणि हक्कासाठी सुरू असलेला शांत पण ठाम…
Read More » -

जिल्हा बँक शेतीतज्ञ समिती सदस्य पदी कृषिभूषण पोखरकर यांची फेरनिवड.
अकोले प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन २०२५–२६ सालातील शेतकरी सभासदांना वितरित केल्या जाणाऱ्या पीक कर्ज विषयक धोरण…
Read More » -

रणद बुद्रुक (ता. अकोले) येथे शेतकऱ्यांना बटाटा लागवड प्रशिक्षण
एस के जाधव/प्रतिनिधीकोकणवाडी दि. ५ डिसेंबर २०२५ — ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत व बायफ (BISLD), नाशिक संचालित समृद्ध किसान प्रकल्प…
Read More » -

शिवपाणंद रस्त्यां साठी नागपुर हिवाळीअधिवेशनात पेरू वाटप करणार – पवळे
राज्यातील सर्व शिवरस्त्यांचे एक वर्षात हद्द निश्चितीसह मजबुतीकरण करा अहिल्यानगर – राज्यातील शेतरस्त्यांचा ज्वलंत प्रश्न गंभीर बनत असुन शेतकऱ्यांनी जमिनी…
Read More » -

इंदोरीचे ताराचंद नवले कृषीथॉन २०२५’ ‘प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने’सन्मानीत
‘ एस के जाधव कोकणवाडी ता.अकोले, दि 14अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी ताराचंद पांडुरंग नवले…
Read More » -

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना 8 हजार कोटींचे वितरण, आणखी 11 हजार कोटींचे 15 दिवसांत वितरण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 28 : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत…
Read More » -

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग होणार – पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर, दि. १८ :- सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर…
Read More » -

रणद बु (ता अकोले) येथे समृद्ध किसान प्रकल्पाचे उदघाटन!
ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई आणि बायफ चा पुढाकार एस. के. जाधव ( प्रतिनिधी )कोकणवाडी दि. 16 – ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत…
Read More » -

शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला : केंद्रीय मंत्री अमित शाह
एनसीडीसीच्या माध्यमातून देशातील १५ साखर कारखान्यांना केंद्र सरकारची मदत बळीराजाला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्या…
Read More » -

३५० शेतरस्त्यांची नोंद ७/१२ वर करा — डॉ. चिंचकर यांचे पारनेर तहसीलदारांना आदेश
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाने दि. २२ मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेश क्र. मीन–२०२५/प्र.क्र.४७/वि–१अ नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या…
Read More » -

नेप्ती मंडळातील अतिवृष्टीग्रस्त गावांत पिकांच्या पंचनाम्याना वेग!
पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना दिलासाआतापर्यंत 2319 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती महसूल मंडळातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव ,जखणगाव, हिवरे…
Read More »











